Bima Sakhi Yojana ₹7000 प्रति महिना.विमा सखी योजना: ग्रामीण महिलांसाठी ही नवी योजना

Bima Sakhi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवार, 11 डिसेंबर रोजी हरियाणामधून विमा सखी योजनेचा शुभारंभ केला.  लोकसंख्या म्हणजेच महिलांना आर्थिकदृष्ट्या शासित आणि स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा भाग बनलेल्या महिलांना विमा सखी असे संबोधले जाईल हा उद्देश आहे. 

त्त्या महिलांच्या विभागांमध्ये महिलांना विमा काढण्यासाठी त्यांनी प्रोत्साही करतील किंवा आग्रह करतील व ज्या कोणी महिलांना विमा काढत असेल व त्यांना मदती करतील .केंद्रीय योजना सुरू करण्यासाठी हरियाणा हे पंतप्रधान मोदींची पहिली पसंती आहे.

ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी 11 डिसेंबर रोजी पानिपत येथून विमा सखी योजना सुरू करण्यात आली.  योजनेअंतर्गत महिलांना संबंधित प्रशिक्षणही दिले जाणार आहे. ही योजना देशपातळीवर राबवली जाणार आहेत.bima sakhi yojana details

आपल्या भारत देशामध्ये जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामीण महिलांची आर्थिक परिस्थिती व सामाजिक परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे.ही योजना काढायची सरकारचा एकच उद्देश आहे की महिलांना विमा क्षेत्रात महिलांना उतरवणे व महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक बाजू मजबूत करणे व ग्रामीण भागामध्ये विमाचा महत्त्व किती आहे ते प्रचार करणे.


विमा सखी योजना काय आहे ते बघुयात आपण.

लाइफ इन्शुरन्स कंपनी म्हणजे एलआयसी LIC ही योजना.या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महिलांना त्यांचे आर्थिक समज वाढवायचा आहे. आणि महिलांना विम्याचे महत्त्व काय आहे हे सगळ्यांना सांगायचं आहे. महिलांना एलआयसी एजंट म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काही पैसेही कमवता येतात.

बीए पास इन्शुरन्स फेलोना देखील विकास अधिकारी बनण्याची संधी मिळू शकते. 

विमा शक्ती बनण्यासाठी काय पात्रता आहे ते जाणून घेऊया.  फक्त महिलाच अर्ज करू शकतात.  त्यांच्याकडे मॅट्रिक किंवा हायस्कूल किंवा 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे महिलांचे तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ने त्यांना एजंट म्हणून काम करता येणार आहे. तीन वर्षाच्या ट्रेनिंग नंतरनं महिला विमानासाठी योजनांचा एजंट होईल

प्रशिक्षणानंतर, एखाद्याला परवाना एजंट म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.  ते नियमित कर्मचारी राहणार नाहीत किंवा त्यांना नियमित कर्मचाऱ्यांचे लाभही मिळणार नाहीत.  एलआयसी योजनेअंतर्गत, निवडलेल्या महिलांना दरवर्षी काही विशिष्ट कामगिरी पूर्ण करावी लागेल.  योजनेचे त्याच्या यशापयशावर निर्माण होईल याची खात्री करण्यासाठी हे निश्चित केले जातील.  उद्या तुम्हाला यामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळतील.https://marathipage.com/yojana/ladki-bahin-yojana/


भीम सखी योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना ३ वर्षांच्या प्रशिक्षणादरम्यान एकूण २ लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळणार आहे. 

यामध्ये,

पहिल्या वर्षी ₹7000
दुसऱ्या वर्षी₹6000
तिसऱ्या वर्षी ₹5000 

 प्रति महिना.Bima Sakhi Yojana

महिलांना दरमहा ₹ 2100 ची अतिरिक्त रक्कम दिली जाईल.  प्रोत्साहन म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात 35000 महिलांना या योजनेत सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाइट स्कीमवर क्लिक करा.bima sakhi yojana apply online

महिलांना पॉलिसी वरती पूर्ण कमिशन मिळेल याचा अर्थ असा की जर एखाद्या महिलेकडे पहिल्या वर्षात 100 पॉलिसी शिल्लक राहिल्या असतील तर यापैकी 65 पॉलिसी दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस लागू राहाव्यात.  ते टिकवून ठेवण्याचाही प्रयत्न करावा, हा यामागचा उद्देश आहे.


कागदपत्र काय लागतील आणि अर्ज कुठे करायचा.

तसेच योजने सहभागी घेण्यासाठी.Bima Sakhi Yojana

महिलेचा पासपोर्ट साईजचा फोटो आवश्यक आहे.
तसेच महिलेचा पॅन कार्ड.
महिलेचा आधार कार्ड.
वयाचा पुरावा शिक्षणाचा पुरावा.
बँकेचे तपशील हे कागदपत्र आवश्यक आहेत.

आपल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीमा सखी योजना सुरू केली म्हणजे योजनेचे उद्घाटन झाले आहे. परंतु देशपातळीवर याचा विस्तार करेपर्यंत नेमकं किती दिवस लागतात किती महिने लागतात हे अजून निश्चित करण्यात आलेले नाही.

तसेच राज्य न्याय नेमकं किती बीमा सखी या निवडल्या जातील किती महिलांना पैसे मिळतील हे अजून स्पष्ट करण्यात आलं नाहीये परंतु सध्या दोन लाख विमा सखी निवडण्याचं एक उद्दिष्ट असल्याचा सांगण्यात येतं आता या योजनेचे जे सविस्तर तपशील येतील त्यावेळी आम्ही तुम्हाला या पुढची माहिती देऊ.


विमा सखी योजनेचा उद्देश (Bima Sakhi Yojana)

महिलांचे सक्षमीकरण – ग्रामीण महिलांना त्यांचे आर्थिक दृष्टी व त्यांची परिस्थिती सुधारणे व त्यांना स्वावलंबी बनवणे या विमा क्षेत्रामध्ये त्यांची ओळख होणे व त्यांना विमा बद्दल सर्व माहिती होणे.

विमा सेवा ग्रामीण भागात पोहोचवणे: या विमा योजनेचे माध्यमातून ग्रामीण भागामध्ये विमा काय आहे व त्याचा महत्त्व काय आहे त्याची माहिती देणे व त्याची सगळी तांत्रिक बाजू समजून सांगणे विमा कवच किती महत्त्वाचा आहे याची जागरूक करून देणे व जो कोणी विमा काढत असेल तर त्यांना मदत करणे.

महिला उद्योजकता वाढवणे: महिलांना स्वतःच्या व्यवसायांमध्ये स्वतः उभा राहणे याचीही संधी मिळू शकते.


विमा सखी योजनेची वैशिष्ट्ये

महिलांसाठी विशेष प्रशिक्षण – या योजनेचे माध्यमातून महिलांना विमा क्षेत्रामध्ये चांगला प्रशिक्षण देण्यात येणार आहे व त्यांना विम्याची सर्व ज्ञान देण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे व त्यांना प्रशिक्षण घेऊन पुढील कामही मिळणार आहे.Bima Sakhi Yojana

तांत्रिक सहकार्य –  माध्यमासाठी योजना डिजिटल द्वारे विमा योजनेचे व्यवस्थापन ग्राहक सेवा कसे बनवायचे त्याचेही प्रशिक्षण दिले जाईल.

आर्थिक सहाय्य: या योजनेमध्ये प्रोत्साहन म्हणून आर्थिक सहाय्यक व भांडवल उपलब्ध करून दिले जाईल व त्याचा महिलांना लाभ होईल.


विमा सखी योजनेचे फायदे

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना – ग्रामीण भागामध्ये जी छोटे-मोठे व्यवसाय आहे त्या विम्याची सेवा च्या माध्यमातून त्यांच्या अर्थ व्यवस्थेला हातभार लागणार आहे.

महिला सक्षमीकरण – या योजनेच्या गोष्टीतून महिलांना आर्थिक सक्षम होण्याची संधी मिळेल व ते स्वतः आपल्या पायावरती उभे राहते व स्वतः घर चालवतील. Bima Sakhi Yojana

आरोग्य आणि जीवन विम्याचा प्रचार – या भीमा मध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे आरोग्य विमा व अपघात विमा व जीवन विमा याचा तुम्हाला खूप मोठा फायदा मिळेल याचं तुम्ही प्रचार करून महिलांना सांगितला तर ते मोठ्या प्रमाणात महिला या विमा ची खरेदी करतील.


विमा सखी होण्यासाठी पात्रता (Bima Sakhi Yojana)

या योजनेसाठी महिलाही ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे.

ग्रामीण भागातील महिलांचे शिक्षण किमान दहावी पास असायला हवं.

कोणी अर्ज भरणारे जो कोणी महिला असणार आहे त्याचा कौशल व शिकण्याची जिद्द व तयारी असणे आवश्यक आहे.

ज्या महिलांना संगणक किंवा कॉम्प्युटर याचा ज्ञान आहे त्या महिलांना अधिक प्राधान्य दिले जाईल.


विमा सखी योजना कशी कार्य करते?

महिला निवड प्रक्रिया: ग्रामीण भागामध्ये जे इच्छुक महिला आहेत त्यांची निवड केली जाईल व त्यांना पुढचा प्रशिक्षण दिले जाईल व त्यांना सांगितले जाईल कसं करायचं.Bima Sakhi Yojana

ग्रामीण भागात विम्याचा प्रचार – ग्रामीण भागामध्ये जाऊन सहज प्रमाणे तुम्ही विम्याच्या प्रचार करायचा आहे

विमा पॉलिसींची नोंदणी – या योजनेच्या मदतीने ग्राहकांना सहजपणे विमा पॉलिसी घेऊ शकतात.


योजनेचा प्रभाव

विमा सखी योजना ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात एक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो कारण महिलांमध्ये खूप आनंदाची गोष्ट आहे महिलांना स्वतःच्या पायावरती संलंबी व राहण्याची संधी आहे. या योजनेतून सहभागी होऊन स्वतःला एक आर्थिक परिस्थिती सुधार करण्यासाठी व मजबूत करण्यासाठी हीसाठी Bima Sakhi Yojana ही महत्वपूर्ण योजना आहे.आपल्या ग्रामीण भागातील महिला खूप कष्ट करत असतात व त्यांच्या कष्टाला फळ मिळत नाही अशा योजनेने एखाद्याचे गरीब कुटुंबाचे जीवन बदलून जाऊ शकते.sakhi yojana online registration


आव्हाने आणि उपाय

आव्हाने:Bima Sakhi Yojana

आपल्या ग्रामीण भागांमध्ये महिलांना विमा योजनेची जास्त जागरूकता नसते व त्यांना माहिती नसतं

ग्रामीण महिलांना तांत्रिक व कॉम्प्युटर किंवा संगणकी याचं काही माहिती नसते व माहिती उपलब्ध नसते.

कधीकधी महिलांना असे सर्व काम करण्यासाठी समाजाचाही विचार करावा लागतो


उपाय

या वरील आव्हानांना आपल्याकडे उपाय देखील आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता

या विमा की योजनेच्या अंतर्गत तुम्ही bima sakhi yojana 2024 अधिक महिलांना जोडू शकता व त्यांची जागृत करून त्यांचा ज्ञान वाढू शकतता

ज्यांना विशेष माहिती नाही त्या डिजिटल Bima Sakhi Yojana चा वापर करून व केंद्रावरती जाऊन त्याची माहिती घेऊ शकता.

जेव्हा महिला काम करते तेव्हा समाजामध्ये महिलांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढेल.


विमा सखी योजनेची पुढील वाटचाल.

या योजनेच्या सेवा मधून प्रत्येक लोकांना जोडण्याचा हा उद्देश आहे.

या विमा सखी योजनेच्या माध्यमातून दोन लाख मिळाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे.विमा कंपनीच्या डेटावरून असं समजलं आहे की जो विमा एजंट आहे तो महिन्याला कमीत कमी पंधरा हजार कमवत आहे.गरिबीतून बाहेर यायचं असेल तर विमा काढणे गरजेचा आहे.Bima Sakhi Yojana

या विमा सखी योजनेच्या रूपामध्ये सर्व महिला एलआयसी एजंट च्या रूपामध्ये येणार आहेत.जर महिलांकडे विमा ची ताकद असेल तर त्याचा खूप मोठा फायदा होतो.सरकारी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त रकमेचा विमा करत आहे.

देशांमध्ये वीस करोड पेक्षा जास्त लोकांना विम्याची माहिती  नव्हते तर या योजनेचे माध्यमातून सरकार त्यांच्या 20 करोड लोकांची विमा पूर्ण  करणार आहे.या सामाजिक माध्यमातून सरकार एक मोठा पुण्याचा काम करत आहे.


निष्कर्ष

बीमा सखी योजना ही फक्त महिलांना एक सेवा देण्यासाठी ही योजना नाही तर महिलांना सक्षम व सवलंबी बोलण्यासाठी ही योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना फक्त महिलांना रोजगारच नाही किंवा पैसे नाही तर समाजात एक मोठा सन्मान सुद्धा मिळेल.हळदीचे माध्यमातून महिलांना ज्ञान मिळत आहे.

व त्यांना काही आर्थिक परिस्थिती Bima Sakhi Yojana असेल तर त्या योजनेच्या माध्यमातून ते पूर्ण करू शकतात.या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे व त्यांना लढण्यासाठी वेळ मिळणार आहे.आपल्या भारत देशामध्ये आता मोठ्या प्रमाणात महिला सक्षम होत आहे.अशा काही योजना मुळे जागरूक राहत आहेत.